जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by mahesh
15-06-2014
mohansutar52@gmail.com
साहेब
इतर हक्कातील व्यक्तींचे भूसंपादन
पैसे मिळ्वणेसाठि नाहरकत समती पत्र
मा तहशिलदार यांचे समोर समती पत्र दिले आहे .मुळ समती पत्र हरवले आहे. तिचे झेरोक्स प्रत आहे. सदर झेरोक्स प्रत पैसे कडणे साठी सादर केला तर चालेले काय? करण समती करून दिलेले व्यक्तींचे मृय्तु झालेले आहे. झेरोक्स प्रत असलेने काय कराव सदर माहिती मिळावे ?
इतर हक्कातील वाक्तीचे नावे नुकसान भरपाई प्रथम निवाड्या मध्ये निश्हीत केलेली असणे आवश्यक आहे.
नुकसान भरपाई मिल्नेचा हक्क सोडून दिले बाबत , नोंदणीकृत सोडपत्र मुल प्रतीसह असणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mohan
15-06-2014
mohanmsutar@gmail.vom
साहेब
आमचे आजोबा निरक्षर असलेने, त्यांचे लहान भाऊ ७/१२ उतार वाटणी करताना सदर त्यांचे ७/१२ उतार मदे इतर हक्कात बहिणींची नांव नोंद केलेले नाही.इतर हक्कातील बहिणींची नाव नोंद मोठे भावांचे ७/१२ मदे नोंद केले आहे, असे वाटणी करणेचे योग्य आहे का ? त्यासाठी आम्ही तक्रार करू शकतो का ? नियम सांगावे. विनंती.
आपण वाटणी कशी केली हे कळत नाही ...................वाटणी करताना जर कोणत्या गटात कोणते नाव ठेवावे हे नोंदणीकृत वाटप-पत्रात लिहिले असेल व तशी नवे असतील तर योग्ये आहे. ...अन्यथा तसे न करता फक्त एकाच भावाचे ७/१२ वर नाव ठेवले असेल तर ते नियमानुसार नाही.
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by mohan
15-06-2014
mohanmsutar@gmail.com
सर
माझे भाऊ न कळत दोन वेगवेगळे स .नं मिळुन एकच प्रकल्पग्रस्त दाखला काढण्यात आले आहे .सदर दाखल्यावरून नोकरी मिळाले .सदर दोन स,नं पैकी एक प्रकल्पग्रस्त दाखला वाटणी करून देणे शक्य नसल्याचे माहिती देणेत आले आहे. मग शानाने दोन स.नं मिळुन एक प्रकल्पग्रस्त दाखला कडण्यासाठी उपयोग केलेले आहे.सदर त्यांचे नोकरी उशीर लागल्याने दोन्ही स.नं फायदा व्हावा म्हणून हमी पत्रावर प्रकल्पग्रस्त आरक्षण कोट्यांतर्गत पदोन्नती मिळ्वनेसाठि अर्ज करता येईल काय ? माहिती द्यावे.
Question by नेमाडे किरण
14-06-2014
nemadeyk@gmail.com
मला शासना कडून मिळणाऱ्या स्वयं रोजगार कर्ज योजने ची माहित इथे मिळेल का? & त्यासाठी कुठे संपर्क साधावा
लागेल .
आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेलेल्या जिल्हा उद्योग केंद्रास भेट द्या.
तसेच प्रकल्प अधिकारी ग्रामीण विकास यंत्रणा यानाही भेटा.
जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांचे मार्फत अनेक स्वयं रोजगाराच्या योजना राबवल्या जातात.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ashok
14-06-2014
nikaleashok@yahoo.co.in
सर,७/१२ मधे वहिवाट सदरी ७ब तालुकेत सादर अशी नोद आहे.जमीनी विषयी दिवानी न्यायालयात तक्रारदार च्या बाजुने निकाल झाला असुन त्याने ७ब काढण्यास तहसिल येथे आर्ज केला आहे.तहसिल ने आर्ज तलाठी कडे पाढविला आहे.७ब तलाठी याना कमी करता येइल का? व कसे?
दिवाणी न्यायालयात , तक्रारदार यांची वहिवाट हि सिद्ध झाली असावी. ७ ब प्रमाणे ज्यांची नोंद आहे , त्यांची वहिवाट न्यायालयाने मान्य केलेली नाही.
मात्र कोर्ट निर्णयाप्रमाणे ७ ब मधील नाव काढता येणार नाही. प्रांत अधिकारी यांचे कडे अपील करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनोद
13-06-2014
thorvevinod80@gmail.com
मला भंडारा येथून वर्धा जिल्यात नायब तहसीलदार पदावर बदली करायची आहे . वर्धा येथून भंडारा येथे येण्यास कोणी तयार असेल तर कुर्पया संपर्क करावा .
9403088520
Question by प्रमोद शिर्के
12-06-2014
psshirke14@gmail.com
सर मी मा. तहसीलदार यांच्याकडे महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम ८५ नुसार जमीन वाटपा बाबत अर्ज सदर केला आहे. तरी आपण मला खालील माहिती द्यावी हि विनंती.
१. तहसीलदार आदेश किती दिवसात देतात.
२. खर्च किती येतो.
वाटप आदेश किती दिवसात प्रारित करावा या बाबत कलम ८५ अथवा त्याखालील नियमामध्ये तरतूद नाही. मात्र तीन महिन्यात आदेश प्रारित केले जातात.
वाटप करताना मोजणी, सरस निरास वाटप भूमी अभिलेख विभागा मार्फत करावे लागते.
मोजणी फी हा खर्च यात अंतर्भूत आहे. m
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mohan
12-06-2014
mohansutar52@gmail.com
साहेब.
अ या व्यक्तीचे ९९७ मदे भूसंपादन झालेले आहे सदर शेत
जमीन भूसंपादनाचे रक्कम मिलावानेसाठी इतर हक्कातील बहिणी तहशील karyaalayaamade १०० स्टंप पेपरवर हक्क
सोड पत्र न करता
भूसंपादन पैसे आमचे भावू यांना मिलावानेसाठी आमाचे काही तक्रार नाही म्हणून समती दिले.
सदर मुल प्रत हरवले असूनत्याचे झारोक्सा प्रत आहे
सदर झारोक्स प्रत रक्कम
कादान्यासाठी सादर kela तर चालेल ka? Aata समती दिलेले बहिणींचे मृत्यू झाले आहे.से
१९९७ साली संपादन झालेनंतर , खूप विलंब झालेला आहे.
आपणास , भाऊ यांचे विरुद्ध जमिनीची नुकसान भरपाई मिळणेबाबत दावा केला तर , कदाचित उपयोग होईल . आपणास न्यायालयात केवळ फसवून संमती पत्र वर सही घेतली हे सिद्ध करावे लागेल तरच , रक्कम मिळू शकते.
जरी नोंदणीकृत दस्ताद्वारे हक्क सोडला नसला तरी , भाऊ ला रक्कम देणे बाबत हरकत नसल्याचे लिहून दिले आहे, हे विसरून चालणार नाही .
विलंब माफिचाही प्रश्न आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश सुभाष माजेरकर
11-06-2014
mjrkrganesh@gmail.com
महोदय, आमच्या आजोबांच्या नावावरती म्हणजेच ग्रामपंचायत (नमुना नं. ८ ) असेंसमेन्टला असेलेले घर माझ्या लहान काकांनी माझे वडील व इतर दोन भावांच्या सही मारून वीस रूपयाच्या बाँडवरती २००४ ला ते संमतीपत्र तत्कालीन सरंपच यांना साक्षीदार वा समक्ष ठेवून ग्रामपंचायत मध्ये सादर केले. त्यानंतर ग्रामपंचातीने ते घर वा घर क्र. वा असेंसमेंन्टला लहान काकांचे नाव लावण्याचे ठराव केला.
तर साहेब मला आपल्याकडे विनंती करतो की, मला पडलेले प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावे. १) संमती करणारे दोन भाऊ निधन झालेले आहेत, त्यापैकी एक भाऊ जिवंत आहेत. जिवंत असणारे माझे काका यांचेही म्हणणे असे आहे की अशी सही आम्ही केली नाही. तर मला आमचे रहाते घर पुन्हा माझ्या आजोबांच्या नावे कसे होईल कींवा त्यांच्या सर्व मुलाचे नावे कसे लागतील याचा सल्ला द्यावा. आणि त्याच बरोबर असेंसेमेंन्ट ला नाव लावण्यासाठी कायदेशीर प्रकीया सांगावी. वीस रूपयाच्या बाँन्डवरती केलेली वरील योग्य आहे का. नसेल तर आपण कायदेशीर प्रकीया सांगावी. ही विनंती
तसद्दी बद्ल क्षमस्व
२०/- रुपयाचे stamp paper वर समंती घेऊन मिळकतीमधील हक्क सोडता येत नाही. त्या साठी नोंदणीकृत दस्त करावा लागतो.
आपण या विरुद्ध गट विकास अधिकारी यांचे कडे अपील करावे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल ग. सावंत
11-06-2014
rahul9619309796@gmail.com
सर आपण माज्या प्रश्नाचे उतर दिल्या बदल धन्यवाद पण सर आपल्या दि .७/०६/२०१४ च्या खुल्यासा बाबत प्रांत साहेबांकडे वारस तपासणीबाबत विलंबा बाबतचा आपला खुलासा सविस्तर सांगण्याची मी विनंती करीत आहे
Question by रोहन
10-06-2014
143hasislovemail143@gmail.com
नमस्कार सर, माझा प्रेश्न असा अहे. कि. माझ्या वडीलांच्या नावे जमीन अाहे तिच्या खटला चालु आहे प्रांत साहेबानी आपील कर्ता यांचे बाजुने निकाल दिला होता त्या नंतर आम्ही त्या निकालावर स्टे आनला व जिल्ह्याचा ठीकणी आपिल केली व ती मंजुर ही झाली त्या नंतर त्या ठीकाणी 2 तारखा झाल्या पण आता प्रांत कार्यालयातुन आॅर्डर होवुन ७/१२ वरील नोंदी रद्द करुन मुळ मालकाचे नावे करण्यात आले. जर कलेक्टर साहेबांचा आदेश स्टे चा असतांना असे होते का? कृपया मार्गदर्शन करावे.
Question by सुधाकर येसाजी दांडगे
10-06-2014
sydandge1@gmail.com
सद्या मी महसुल विभागाअंतर्गत पुरवठा विभागात विभागीय गोदाम निरिक्षक या पदावर कार्यरत आहे. मला पूढील पदोन्नती तांञिक अधिकारी या पदाची आहे. पूढील पदोन्नतीसाठी कार्यरत पदावर कमीत कमी तिन वर्ष होणे आवश्यक आहे, असा नियम आहे. मला विभागीय गोदाम निरिक्षक या पदावर दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत. माञ याच विभागात या पदापूर्वी मी पुरवठा निरिक्षक या पदावर तिन वर्ष कार्यरत होते. सदरील पद देखील विभागीय गोदाम निरिक्षक या पदाच्या समकक्ष पद आहे. दोन्ही पदाचा कालावधी माझा एकूण ५ वर्षाचा होतो. तांञिक अधिकारी या पदासाठी हापुर ट्रेनिंग बंधनकारक आहे. जेष्टता यादीनूसार हापूर ट्रेनिंग झालेले महाराष्ट्रात एकूण ७ उमेदवार आहेत, एकूण ७ जागा पदोन्नतीने भरणे आहे, अशी माहिती मिळाली आहे. तरी मला पूढील पदोन्नतीसाठी संधी मिळेल किंवा नाही. कृपया सविस्तर माहिती देण्यांत यावी.
आपणास निश्चित पद्दोनति मिळेल.
पुरवठा विभागात महसूल विभागापेक्षा पद्दोनतिच्या संधी जादा आहेत .
पुरवठा विभागाच्या मंत्रालयीन अस्थापना विभागाशी चर्चा करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुहास ajmire
09-06-2014
suhasajmire@gmail.com
resp sir this is suhas ajmire wants to ask one que , my mother plus her 4 brothers belongs a land in amravati district . and according to maharashtra land revenue code 1966. section 150 (2)has taken my mother signature at our living place in yavatmal district.they pressurised my mother to make signature.(in matathi hakka sodane).but as i know. hakka sod lekh patrak has been done register office on stamp paper with proper legal documents. so can i put a court case against them so that my mother wiil be 1/5 owener of the belongings property. ple give me suggestion thank u urs faithfully suhas ajmire
आता नोंदणीकृत हक्कासोड पत्रक खोटे ठरवणे अवघड ( अशक्य नाही ) आहे ..............आता फक्त दिवाणी कोर्ट हाच पर्याय आहे
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by सुहास अजमिरे
09-06-2014
suhasajmire@gmail.com
आदरणीय साहेब,माझा आई ला चार भाऊ आहेत. त्यांचा जवळ असलेल्या शेत जमीन मध्ये आपकी वाटणी मध्ये माझा आई ला कोणता हि वाटणी न देत एका मामा नि माझा गाव ला येवून महाराष्ट्र जमीन महसुल आधी नियम १९६६ यांचा कलम १५० (२) फेरफार चा नोंद वहीत नोंद केली .पण आई ला ती वाटणी मानण्य नाही कारण मामा लोकांनी ती सही आई ला धमकी देवून करून घेतली . मला माहित आहे कि हक्क सोड लेख पत्रिका हि स्टंप पेपर वर दुय्यम निबंधक कार्यालय मध्ये होते. तर आम्ही नायालया मध्ये केस करू शकतो का ? कृपा करून सांगा
हक्क सोड पत्रक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. नोंदणीकृत दस्त शिवाय हक्क संपुष्टात अथवा निर्माण होत नाही.
केवळ १५०(२) चे वर्दी notice वर सही घेऊन हक्क संपुष्ट येणार नाही.
मंडळ अधिकारी यांनी जर अश्या पद्धतीने आई चे मिळकतीतील नाव कमी केले असेल तर , प्रांत अधिकारी यांचे कडे अपील करा.
जर फसवून नोंदणीकृत हक्क सोड पत्रक केले असेल , तर दिवाणी न्यायालयात तसे सिद्ध करावे लागेल , तरच आईचा हक्क पुनर्स्थापित होईल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sachin Lohar
09-06-2014
lohars82@gmail.com
सर धन्यवाद आपल्या सहकार्याबद्दल आपन बाळ व आई ची काळजी घेण्यासाठी 7 दिवसांची रजा सांगितली कृपया मला जिर तारीख सांगाल तर फार बरे होईल.पुन्हा एकदा धन्यवाद
आपण ज्या कार्यालयात काम करता तेथे आपणास शाषण निर्णय मिळेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mahesh
09-06-2014
mohanmsutar@gmail.com
साहेब
अ या व्यक्तींना २००१ मदे शिक्षण सेवक इतर मागास प्रवर्ग प्रकल्पग्रस्त आर्क्षण मदे निवड होत असताना भारती क्रियेपासून डावलण्यात आले आहे. सदर त्या व्यक्तीला २००९ मदे तेच पदासाठी सामाजिक व सामंतर आरक्षण मदे नियुक्ती झालेले असल्यास .सदर व्यक्तीचे २००१ ते २००९ आतील होणार नुकसान मिळवण्यासाठी कोठे अर्ज करता येईल माहिती मिळावे . त्यावेळी अर्ज करण्यासाठी आमचा कुटुंबातील कोणीही काय्देबाबत माहिती नसलेने .प्रचंड आमचे कुटुंबातील प्रतेकांचे नुकसान झालेले आहे त्याबाबत कोणते न्यायालयात जावू शकते माहती मिळावे विनंती.
Question by Ganesh Bhagat
08-06-2014
ganeshbhagat88@yahoo.com
Sir thank u.
sir can i apply through
special (exception) case for transfer from Satara to Osmanabad.
sir i am working as a Talathi at Satara from last 6 months.
Sir i need transfer
Sir help me.
Government as a special case can grant permission for such transfer. But it is rare possibility.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल ग. सावंत
07-06-2014
rahul9619309796@gmail.com
सर मी वारस तपासचा दाखला कुठे काढू शकतो ? माजे आजोबा वरल्या नंतर वादिलोपाजित जमीन माज्या मोठ्या काकांच्या नावे सर्व जमीन झाली आहे , आजोबान ३ मुलगे ३ मुली असताना फक्त मोठ्या काकांचेच सातबारा वर नाव लागलेले आहे तरी मी माज्या वडिलांचे नाव सातबारावर लावण्यासाठी काय करू? तासेस माजे मोठे काका नोव्म्बर २०१३ मध्ये वारलेले आहेत तरी त्यांचा मुलगा वारस तपास करीत नाही . .ता लांजा जि.रतानागिरी
आपण वारस नोन्दिविरुध प्रांत अधिकारी यांचेकडे अपील करा.
परंतु जर नोंद मंजूर होऊन बराच कालावधी झाला असेल व अपील दाखल करण्यास झालेला विलंब माफ करण्यात आला नाही तर , दिवाणी न्यायालयात मिळकतीत हक्क ठरवून मिळणे बाबत दावा दाखल करावा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by mohan
07-06-2014
mohanmsutar@gmail.com
सर
अ या व्यक्तीचे १९९७ मदे भूसंपादन नोटीस मिळाल्यानंतर ब या व्यक्तींना
सदर शेत जमीन १९९८ विक्री करता येईल का? असे विकण्याचे तरतूद असल्यास नियम सांगावे विनंती.
पूर्वीच्या कायद्यानुसार भू संपादन notice नंतर हस्तांतरास प्रतिबंध नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by GANESH BHAGAT
07-06-2014
ganeshbhagat88@gmail.com
Sir i am Ganesh Bhagat, from Osmanabad working as a Talathi at Satara, sir i join
this job 6 months ago.
sir i want my transfer from Satara to Osmanabad because my mothers medical treatment.
sir please help me.
You need to complete statutory period of three/ five years in Satara, then you can apply for inter- division transfer to Government.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sachin Lohar
06-06-2014
lohars82@gmail.com
सर मी शासकिय सेवेतील कर्मचारी असुन पत्नी प्रसवृत झाल्यानंतर बाळ व आईची काळजी घेण्यासाठी किती दिवसाची रजा मिळते.नॉरमलअसेल तर किती,सिजर असेल किती दिवसांची रजा कृपया जिआर पाठवावा ही नम्रनम्र विनंती.मुख्यध्यपकांनी जिआर शिवाय सुट्टी नाकारली आहे.
Question by mohan
06-06-2014
mohanmsutar@gmail.com
सहेब
सदर एका व्यक्तींना भूसंपादन करणेबाबत नोटिस मिळाल्यानंतर किती दिवसाचे आत ती व्यक्ती त्यांचे शेत जमीन दुसरे व्यक्तींना जमीन विकण्याची तरतूद आहे का ? माहिती मिळावे .व तसे शासन नियम आहे काय ? नियम सांगावे विनंती.
प्रचलित कायद्याच्या कलम ११(४) नुसार , प्राथमिक भू संपादन अधिसूचना निर्गमित झालेवर ,जमिनीचे हस्तांतरण करता येत नाही .
मात्र आपण दुसर्या प्रश्नात नमूद केल्यानुसार , जर हस्तांतरण १९९७ ला झाले असेल तर, त्या वेळे भू संपादन कायद्यानुसार , जमीन संपादना पर्यंत हस्तान्तारानावर निर्बंध नव्हते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Abhishek Samdekar
04-06-2014
asamdekar@gmail.com
Sir
I Want information about Kotwal doonga Ceiling. and Why the transfer of kotwal Doonga is restricted it cant be sold without previous sanction of Collector.
हि तरतूद विदर्भात आहे .....ती नवीन शर्थ....... विकण्यासाठी परवानगी घ्यावी .
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by संजय कळमकर
04-06-2014
kalamkarsanjay@gmail.com
क वर्ग नगरपरिषदेच्या हद्दीतील ४० वर्षापूर्वीची शेतजमीन होती. त्याचा सातबारा उतारा काढला असता मालकाचे नावाची नोंदणी आहे परंतु इतर अधिकार म्हणूल जमीन नजुल कडे वर्ग (2) अशी नोंद नमूद केलेली आहे. तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात चौकशी केली असता तेथील अभिलेखात हि जमीन शेतजमीन असल्याचे दाखविलेले आहे. परंतु त्यात मालकाची नोंद नाही. माझा प्रश्न असा आहे कि जर हे जमीन नझुल कडे वर्ग करण्यात आलेली असेल तर हे जमीन शासकीय जमीन होईल काय. कारण नझुल अभिलेखात मालकाचे नावाचा उल्लेख नाही. अथवा जमिनीचा सातबारा उतारा प्रमाण मानून सातबारा उतार्यातील नाव मालक म्हणून समजावे काय.
Question by बाबासाहेब बाजीराव भाडे
02-06-2014
baba.bade84@gmail.com
दारिद्रय रेषेची चालू यादी कोणती आहे .२००२ ची चालू यादी आशेल तर १९९७/९८ ची यादी बंद आहे का .बंद बाबद चा शाषन निर्णय आहे का .
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
