जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by sadik
23-06-2016
sadik11m@rediffmail.com
सर1) gharache june purave kothun v कसे miltil?
2)अभिलेखाधिकारी,पुरालेखागार पुणे येथून जमिनीचे कोणकोणते पुरावे मिळतात सविस्तर सांगा
3)दिवाणी कोर्टाची अपिलाची मुदत संपलेली आहे तरी मी आता काय करू
1. संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका कार्यालयात चौकशी करावी
2. अभिलेखाधिकारी,पुरालेखागार पुणे यांचेकडे चौकशी करावी
3. अपिलाची मुदत संपलेली असेल तर उशीर माफीचा अर्ज सादर करा. तो स्वीकारणे किंवा फेटाळणे हे कोर्टाच्या मर्जीवर अवलंबून असेल.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by vahid
23-06-2016
daryavardi.vahid21@gmail.cim
सर माझं नाव वाहिद दर्यावर्दी माझी जात मुस्लिम सर मला नोकरीसाठी ओ.बी.सी चा दाखला हवा होता. मी मित्रांकडे चवकशी केली असता मला सांगण्यात आले की ओ.बी.सी.चा आमचा दाखला निघत नाही सर माझं आडनाव दर्यावर्दी आहे
तरी आपण मी ओबीसी चा दाखला काढू शकतो का आणि कसा मला कृपया मार्गदर्शन करावे ही माझी विनंती.सर मला याच्यावर कोणतातरी मार्ग (उपाय )सुचवा
Question by sajid
23-06-2016
sadik11m@rediffmail.com
1)सर aadverse possesion म्हणजे काय व त्याचे नियम कोणाला लागू होतात?
2) सर आम्ही चुलत आजोबांच्या 50 वर्षे झाले घरामध्ये राहतो व शेती ही 50 वर्षे झाली करतोय चुलत आजोबा पहिल्यापासूनच परगावी असतात तर आम्ही दिवाणी कोर्टात aadverse possession चा दावा करू शकतो का?किंवा मी मुस्लिम असल्यामुळे मुस्लिम कायद्यात याबद्दल काही तरतूद आहे का
3)सर जी.आर. वटहुकूम आणि परिपत्रकामधे काय फरक आहे व हे काढायचे अधिकार कोणाला आहे तरी सर याचे आपण सविस्तर उत्तर द्यावे.
4) केंद्राचा व राज्य शासनाचा मुस्लिम अल्पसंख्यानक हा दाखला मिळतो का व कोठे मिळतो
सर कृपया या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या please
म्हणजे दुसऱ्याचे मालकीचे जमिनीवर 12 वर्षाहून अधिक काळ vahivat असणे
आपण दावा दाखल करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sajid
23-06-2016
sadik11m@rediffmail.com
1)सर नोटरी म्हणजे काय? नोटरी केव्हा केली जाते व ती कितपत खरी मानली जाते
2) रजिस्टर्ड साठेखत व अन रजिस्टर्ड साठेखत म्हणजे काय व ते केव्हा करतात
3) koni कोऱ्या स्टॅम्प var jar aapli sahi ghetali tar तो आपली प्रॉपर्टी त्याच्या स्वतःच्या नावावर karu शकतो ka
काही कागदपत्र , notorized करून मागितली जातात
Notorized document म्हणजे , अश्या कागदपत्रावर ज्या व्यक्ती ने सही केली आहे ती नोटरी समोर केली आहे. नोटरी मार्फत अश्याअभिलेख मध्ये जे काही नमूद आहे हे सहीकरणारास माहीत आहे याची खात्री केली जाते .
2. साठेखत म्हणजे जमीन विकणे बाबत करार करणे . भारतीय नोंदणी कायद्याप्रमाणे , जमीन हस्तांतरण करताना जमिनीची नोंदणी दुय्यम निबंधक यांचे कडे करणे आबश्यक आहे. नो दणी करणे म्हणजे कायद्याच्या भाषेत जगाला नोटीस dene की जमिनीची विक्री अथवा हस्तांतरणझाले आहे. He कळवणे . Nondni करतानामुंद्रणक शुल्क भरावे लागते .
3. Nahi
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sajid
23-06-2016
sadik11m@rediffmail.com
Sar आम्ही दिवाणी कोर्टामधून 7/12 वरील पोकळ नोंद कमी व्हावी ही केस जिंकलेली आहे . तरी आता पोकळ नोंद कमी करण्यासाठी काय प्रोसेस आहे मार्गदर्शन करावे व खर्च किती येईल ते सांगा.
Question by विनोद बचवानी
23-06-2016
v.m.bachwani@gmail.com
आदरणीय सर
मेरे पिताजी और उनके २ भाइयों ने सन १९८४ में जमीन खरीदी और कुछ सालों बाद उसपर बांधकाम किया . बाद में एक भाई की मृत्यु हो गयी और उनका नाम हटा कर उनके लड़कों का नाम दर्ज हो गया .अब सभी भाईओं द्वारा हिस्से बटवारे हो गए हैं और वोह जमीन मेरे पिताजी के हिस्से में आई हैं. बाकि नाम हटाने के लिए क्या करना पड़ेगा कृपया करके बताएं ?? क्या स्टॅम्प ड्यूटी भरनी पड़ेगी ?? अगर हाँ तोह कितनी ??
सभी भाईओं द्वारा किया गया बाटवारा अगर registred हो, तो उसकी copy तलाठी या उचित अधिकारीके समक्ष पेश करे
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
22-06-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,ग्रामपंचायत हद्दीतील जमीन औद्योगिक झोनमधील असल्यास 0-03 आर क्षेत्रास तुकडेजोड तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार लागू होतो का?का.तलाठी नोंद घेण्यास तयार नाही.कृपया मार्गदर्शन होण्यास विनंती.
नवीन महाराष्ट्र तुकडे बंदी व तुकडे जोड कायदा दुरुस्तीनुसार , हा व्यवहार वैध आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by babaji naykodi
22-06-2016
naykodibabaji@gmail.com
amchi 1985 madhe 1 akar jamin canal madhe geli ahe tayveli amhala 12 akar jamin hoti ti doghacha nava var 6 6 akar hoti 3 ray bhavache nav navtay ata jamini chi vatani houn 3 ghana 3.5 akar vatayla ali ahe amcha kutumbat akal prakalp grasth praman patra milel ka krupaya sangave
ज्या प्रारुपासाठी जागा गेली आहे त्यास , तत्कालीन पुनर्वसन कायदा 1976 लागू केला असल्यास , प्रकल्प ग्रस्त दाखल मिळू शकेल .
तीन भावांपैकी , ज्या भावास दाखल हवा आहे त्यास , अन्य दोन भावांनी संमती देणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रदीप नामदेव बोरले
22-06-2016
pradip.borle6226@gmail.com
महोदय,भुमी संपादन अधिनियम 2013 अंतर्गत सामाजिक आघात निर्धारण अहवाल व मूल्यमापन करण्यासाठी प्रस्ताव संपादन यंत्रणेने सादर करावयाचे की भूसंपादन अधिकाऱ्याने सादर करावयाचे आहे.कृपया मार्गदर्शन करावे.
Question by औदुंबर Dhere
21-06-2016
dhereak@gmail.com
Sir mi 1999 la navin shartchi parvangi n gheta jamin khardi keli ahe. paruntu 2007 pune commossner yani shart bhang zali mahnun sadar jaminivar sarkar nav lavale ahe. Sir sarkar nav kami karun maze nav lagel ka ? thyakarita kothe appil karave pls sir mahiti dayavi.
एखाद्या शेतक-यांस 1956 ला " घ " पटटयाने, जमीन भुमीधारी हक्कावर देण्यात आली असेल तर ते शेतकरी, वर्ग-1 करण्यांस पात्र ठरतील काय?
Question by अमितकुमार शिर्के
20-06-2016
amitkumar.shirke@gmail.com
नमस्कार सर,
मी सध्या 12 वी सायन्स उत्तीर्ण झालो आहे, मला पुढे F.Y.BSc ला प्रवेश घ्यायचा आहे.
माझे जुने नाव प्रमोद शिर्के असे होते, सध्या मी ते बदलून अमितकुमार शिर्के असे केले आहे. व तसे महाराष्ट्र शासनाचे Gazzety पण मिळविले आहे.
सध्या fybsc ला प्रवेश घेताना मी नवीन नवानुसार प्रवेश घ्यायचे ठरविले परंतु कॉलेज मला जुन्याच नवानुसार प्रवेश देण्यास तयार आहे.
त्यांचे असे म्हणणे आहे की, 12 वीच्या शाळा सोडल्याचा दाखला यावर जे नाव आहे त्यानुसारच प्रवेश मिळेल.
नवीन नवानुसार नाही.
तरी मी आता काय करू.
कॉलेज शासनाचे Gazzet मानण्यास तयार नाहीत.
आपले कॉलेज ने , राजपत्रात नमूद नावाप्रमाणे , आपणास प्रवेश देणे आवश्यक आहे .
आपले विंनती प्रमाणे कॉलेज नावातील बदल करत नसेल तर त्यांना , तसे लेखी उत्तर देण्यास सांगा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sadik
20-06-2016
sadik11m@rediffmail.com
Sir mazya ajobacha vadilani viklel ghar mazya ajobani 50 te60 varshapurvi vikat ghetal.. pan kalantarane ajobancha donhi bavhanchi nave sudha tya gharacha malki hakkamadhe nondavili geli..ani sadya te amcha gharamadhech rahat ahe.tari aata tyanchi zaleli pokal nond kami kashi karu? Ani mala sambandhit gharache june purave kothun v kashi miltil?
आपले आजोबानी घर विकत घेतले , ते नोंदणीकृत दाताने विकत घेतले का ? केवळ स्टँम्प पेपर वर विकार घेतले आहे .जात घर नोंदणीकृत दास्ताने घेतले असेल तर , आपण त्या दस्त आधारे , गट विकास अधिकारी यांचे कडे अर्ज/अपील करा व इतर चुलत आजोबांची नावे कमी करण्या बाबत कारवाई करा
मात्र आपले चुलत आजोबा , घरातून जाणेसाठी , आपणास ( जात ते आपली विंनती ऐकत नसतील तर ) दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by rohini shilavat
19-06-2016
shilavat.rohini@gmail.com
माझ्या आईचे नाव वारस म्हणून इतर अधिकारात असताना तिच्या भावांनी नोंदणीकृत वाटप केले वाटपात बहिणीची संमती घेतली नाही कि क्षेत्र शिल्लक ठेवले नाही . काय करता येयील
वाटप पत्र नोंदी वेळी हरकत घ्या .
वाटप पत्र न्यायालयात आव्हानित करा
THE SPECIFIC RELIEF ACT, १९६३ खाली बहिणीचा मालकी हक्क सिद्ध करून मग
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
19-06-2016
ravindra.golesar@rediffmail.com
आदरणीय सर, वडिलांनी स्वकष्टित जमिनीमध्ये घर बांधले आहे. सदर घर मृतुपत्र द्वारे मला दिले आहे. मृतुपत्र वेळेवर सादर न केल्याने व तहसीलदार यांनी कोणतीही चोकशी न करता सर्व वारसांची नोंद ७/१२ वर केली. त्यानंतर तलाठी यांनी काही वर्षांनी सदर घराची नोंद ७/१२ वर आई व इतर ९ अशी सामाईक हिस्यात तलाठी यांनी नोंद परस्पर घेतली. तलाठी यांना परस्पर नोंदी घेता येतात का? सदर प्रकरणा बाबत तलाठी यांची तक्रार करता येईल का? तक्रार कोणाकडे करावी, कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
ज्या नोंदीद्वारे आई व ९ खातेदारांची नवे दाखल केली आहेत ती नोंद प्रांत अधिकारी यांचे कडे अपील करून आव्हानित करा
घराचे बाबतीत , गात विकास अधिकारी यांचे कडेअपीलकरा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by rohit
19-06-2016
www.roraj8@gmail.com
१९९७ साली माझ्या वडिलांकडून कोणतेही समतीपत्र न घेता आमच्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये माझ्या भावाने घर बांधले.
त्या नंतर त्यावेलेसच्या ग्रामसेवकास पैसे चारून घर कोणतेही कागदपत्र न देता ग्रामपंचायत मध्ये नोंद करून घेतली. स्वत : जमीन मालक व त्यांचे कायदेशीर वारस (मी व माझ्या बहिणी ) यांची कोणतीही संमती न घेता घर नावावर केले.
तर आत्ता आम्ही घराची नोंदी वेळेसची कागदपत्र अर्ज द्वारे मागितली असता ग्रामपंचायत आम्हाला आमच्याकडे कोणतीच कागद पत्र नाही असे लिहून द्यायला तयार आहे तर त्या ग्रामपंचायत पत्र द्वारे मी सदर घराची नोंद रद्द करू शकतो का?
त्या नंतर माझ्या वडिलांचे नावे व त्याच बरोबर आमचे सर्वांचे नावे घर करू शकतो का ?
वडील हयात आहेत .
घराखालील जमीन वडिलोपार्जित आहे . मात्र घर तुमच्या भावाने बांधले आहे. त्यामुळे घराला ग्राम पंचायत दप्तरी केवळ त्याचे नाव दाखल होणे गैर नाही .
सामायिक / वडिलोपार्जित जागे वर , घर बांधले, त्या जागेतील हिस्स्या बाबत आपण नुकसान भरपाई बाबत दावा दाखलकरू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by किरण kale
18-06-2016
kkale40@gmail.com
नमस्कार सर
सदर जमीन हि सक्षम अधिकार्याच्या परवानगीशिवाय खरेदी केली आहे आणि आता शर्तभंग झाला म्हणून जिलाधिकारी यांनी जमीन सरकार जमा करण्याचे असेश दिले आहेत निकालपत्रात वहिवाटीबद्दल काही उलॆख नाही. त्यानंतर आम्ही अपील करणार आहोत तरी दरम्यानच्या काळात त्या जमिनीवर आह्माला वहिवाट करता येईल का? आमची वहिवाट कायम राहील का ?
आपणाला तहसीलदार यांचे मार्फत या जमिनीमधून काढून टाकले जाईल . सरकारी जमीन बेकायदेशीर रित्या कसल्यास , आपण विरुद्ध भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 441 अन्वये Criminal ट्रेसपास चा गुन्हा दाखल होऊ शकतो .
आपण अशी जमीनकसू शकत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राम शिंदे
18-06-2016
shinderam1983@gmail.com
आदरणीय सर,आमचे घराशेजारी असलेल्या खुल्या जागेतून परंपरेनुसार गेली ६५ वर्षे आमची वहिवाट आहे.ती खुली जागा आम्ही व आमचे दोन शेजारी असे तिघात सामायिक आहे. फक्त आमचे खरेदी खतात सदर जागेतून वहिवाटीचा उल्लेख नाही.खुली जागा तिघात सामायिक असताना ६५ वर्षांनी आता त्यातील एका शेजार्याने त्या जागेतून आमची वहिवाट बंद करणेकरिता ग्रामपंचायतीत तक्रार केली आहे.तरी आम्ही आता काय करावे?
शेजार्याने केवळ तक्रार केली आहे . त्याने वहिवाट रस्ता बंद केलेले नाही . आपण रस्ता वापरू नये आस आदेश देण्याचा , पंचायातीस आदिकर नाही. या उप्रोक्ष , पंचायतीने आपणास नोटीस दिल्यास , सदर रस्ता६५ वर्षापेक्षा जादा कालावधी पासून वापरात आहात हे उत्तरात सांगा
तक्रार करणार्याने आपला रस्ता बंदकेल्यास , त्याचे विरुद्ध मनाई हुकुम , दिवाणी न्यायालयाकडून घ्या .
( आपले प्रश्नावरून रस्त्याचा वापर शेती साठी होत नाहीहेदिसून येते . थामुळे माम्लेत्डत कोर्ट कायद्याचा उपयोग होणार नाही)
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दत्ताजी संभाजी पाटील
18-06-2016
pdattaji@gmail.com
नवीन अविभाज्य शर्तीची जमीन खरेदी केलेनंतर ७/१२ नावावरती होऊ शकतो का?
सक्षम अधिकारी यांची परवानगी घेऊन खरेदी केल्यास ७/१२ वर नोंद लावता येईल
Reply by डॉ.मोहसिन युसूफ शेख | नायब तहसीलदार
Question by anand salve
18-06-2016
salveanand@89gmail.com
नमस्कार सर, १) ०.०९ पोट खराबा, ००.४ आर २) ०.४१ पोट खराबा, ००.४आर ३) १ हेक्टर,०.९ आर, ०.१६ पोट खराबा हे एकूण क्षेत्र एकर प्रमाणे किती होइल.
Question by Chetan chand
18-06-2016
cj45522@gmail.com
नमस्कार सर ,माझ्या वडिलांना चार भाऊ आहे .माझे वडील चार नंबरला आहे .आजोबा वयोवृद्ध झाले असुन त्यांनी जमीन वाटून दिलेली नाही. अता जमीन वाटप करायची आहे,तर आधी जमीन निवड़णाचा अधिकार कोणत्या भावाला आहे .तसेच गाव नियम(वाटणीचा )लागू होवू शकतो का? काही कायदा आहे का. Plz...सांगावे.
जमीन निवड करण्याचा कोन्ना एकाला अधिकार नाही . जमिनीची सरस निरास वाटप कलम ८५ खाली तहसीलदार यांचे कडून करून घ्या . भूमी अभिलेख खाते , वाटप करताना सर्वांना समान प्रतीची जमीन देणे बाबत कारवाही करते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अकबर मुल्ला
17-06-2016
yogeshrudruke@gmail.com
वाढीव गावठाणा मध्ये प्लॉट मिळाला आहे .त्यामध्ये इतर अधिकारा मध्ये नवीन अविभाज्य शर्त असे लिहिले आहे.नवीन अविभाज्य शर्त म्हणजे काय ?सदर प्लॉट वर घराचे बांधकाम करणेसाठी गृह कर्ज घेत येते का ?
अविभाज्य सत्ता प्रकार म्हणजे , गावठाणातील मिळालेला भू खंड परवानगी शिवाय विकत येणार नाही . घर बांधणीसाठी कर्ज मिळू शकते . कर्ज देणारी वित्त संस्था , या बाबत प्रांत अधिकारी यांची परवानगी आणण्यअ बाबत आपणास सांगू शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Krishnakant pujare
17-06-2016
krishnakantpujare@outlook.com
नमस्कार,
तीन कुटुंबातील vadiloparjit samayik jaminiche khate vatap kinva teen bhag zalele nahit आणि ti jamin tukdya tukadya madhye vibhagali geleli aahe tasech pratyekache saat baara vegvegle aahet. Tasech teen कुटुंबातील kahi chulate kaka mumbait aahet tar kahinche mayat zalele aahe. Pratyekache chulate kakanchya mulanchi vegvegli mate aslyamule khatevatpacha prashna kinva teen bhag karnyacha prashna baryach varshapasun rengalat rahila aahe आणि to prashna sutanyachi shakyata disat nahi.
1. Chulat bhavane swatahachi aarthik stithi changali astanahi kutumbala vishwasat na gheta tyach jaminivar tyane swatahachya aani baykocyha nave society kadun karja kadhale aahe aani saat bara utaryavar karjacha boja dakhavat aahe tasech kutumb pramukh म्हणून khatyavar sarvat mothe chulate kaka je mayat zale aahet tyanchya mulache naav lavayache sodun swatahachya bhavache naav lavalele aahe. Ya prakaranacha jaminiche vatap kartana kinva teen bhag kartana kahi adachan yevu shakte का ??
2. Vadiloparjit samayik jaminichi ritsar teen bhagat khate vatap kinva teen bhag karnyasathi konte prasha marg lavave lagatil jenekarun khate vatap suralit hoil ?
3. Tasech kamit kami kiti gunthyachi mojani करता yeil aani teen kutumbache swatantra saat baara करता येतील का ?
4. Aata amhi ekach gharat vadvidad nakot म्हणून kharedi khatane dusaryachi jamin vikat gheun ghar bandhale aahe. वडिलोपार्जित samayik jaminicha kahi bhag aamhi navin kharedi khatane vikat ghetlelya jaminisl agoon aahe aani var ullekh kelypapramane tya jaminivar mhanjech सात बारा var karjacha boja dakhvat aahe. Aamchi ashi iccha aahe ki tya samayik jaminicha kahi bhag aapnas milava karan ti aamhi kharedi khatane vikat ghetleya jaminis lagoon aahe pan maza eka chulat bhavache jynae karj ghetale aahe tyache ase mhanane aahe ki ti jamin to aani tyache kutumb varshanu varshe kasat aslyamule aani tya jaminisathi kahi kharcha zalyamule ti jamin aamhala denyas tyancha virodh aahe.
Krupaya varil vishay samajun aamha kutumbala lagatchya jaminicha kahi bhag kasa milavata yeil yache margadarshan karave hi विनंती.
आपले प्रश्नावरून वडिलोपार्जित जमिनीचे त्या त्यावेळी वाटप झाले असल्याचे दिसून येते . वाटप प्रमाणे , प्रत्येक जन जमीन वहिवाट करत आहे . अश्या स्थितीत पुन्हा वाटप करून मिळणे म्हणजे , आपणास खूप दिवस त्याकरता प्रयत्न करावे लागतील
प्रथम , वडिलोपार्जित जमीनम्हणजे ती जमीनकोणाचे होती ?
त्या मुल पुरुषाचे नावावर किती जमीनहोती?
कल्पर्तावे वाटप होत असताना , त्यास आव्हानित का केले नाही ?
या बाबत महसूल कार्य प्रणालीनुसार फारसे काही सध्या होणार नाही.
आपणास , सर्व माहिती एकत्रित करून, दिवाणी न्यायालाय्त , चुक्क्चे वाटपआव्हानित करावेलागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रदीप सहाने
17-06-2016
sahanesa@gmail.com
माननीय कुंडेटकर सर उत्तराबद्दल फार धन्यवाद.
Question by भागवत गणेश
17-06-2016
bhgwat36@gmail.com
1) एकाच शेती शेत्रावर दोन राष्ट्रीयकृतबँकेचे पीककर्ज घेता येते काय ? २) किंवा एकाच शेत्रावर जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँक असे दोन्ही एकाच वेळी पीककर्ज घेता येते काय? ३) शेत्रावर बँकेचा कर्जाचा बोझा असताना त्याची वाटणीपत्र करून फोड करता येते का? सर हे प्रश्न मी पाठवले होते त्याचे उत्तर आपल्याकडून आले आहे. धन्यवाद पण असे गैरप्रकार आमच्या भागात मोठ्या प्रमाणात होत आहेत या बाबत तक्रार कोणाकडे करावी ? व यास जबाबदार कोणाला धरता येईल. व यासाठी काही दंडाची तरतुद असल्यास त्याची सविस्तर माहिती कळवावी.
पिके भिन्न असल्यास , दोन वित्तीय संस्था एकाच्क्षेत्रासाठी पिक कर्ज देऊ शकतात
जमिनीवर कर्जाचा बोजा असताना , जमीन वाटप होऊ शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
