आदरणीय साहेब एका कुटुंबाचे भूसंपादन झाल्यानंतर सदर त्या कुतुंबंचे राज्यात व इतर राज्यात कोतेही शेत नसल्यास सदर त्या कुटुंबातील व्यक्तीला उशिराने नोकरी मिळणे संबंदित कुटुंब भूसंपादन करते वेळी त्या कुटुंबाला योग्य मोबदला मिळाले नसल्यास योग्य दर मिल्नेसाठी कोर्टात गेलेनंतर १०-१५ वर्षांनी निकालास वेळ लागणे ह्याजामुळे त्या कुटुंबात प्रतीक्षा असणारे सर्व व्यक्तिंचे काहीही साधन nasalene शिक्षण पूर्ण न होत वय उलटून गेलेने त्याचे शैक्षणिक नुकसान झाल्यासा त्याक कुटुंबातील दुसर्या व्यक्तींना प्राधान्य देणे आवश्यक आहे हि माझे अभिप्रायास माहिती मिळावे vinanti