सर, पट्टा मंजुर झालेल्या गायरान जमीनीचा वारसा फेर घेण्याकरीता परवानगीची आवश्यकता असते का ? असल्यास कोणाची परवानगी घ्यावी लागते.
१. गुरचरण जमीन शासने भाडेपट्ट्याने दिली आहे का ?
२. शासनाने भादेपात्याने दिलिअस्ल्यस , त्या प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय /तहसील कार्य्लायाने , आदेश काढले असतील . त्यामुळे पुन्हा परवानगीची गरज नाही
३. मात्र एक घोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक , म. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयानुसार , खूप अपवादात्मक परस्स्थितीत , गुरचरण/गिरण जमीन दिली जाते .
ग्रामसभा मान्यता , मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संमती , भाडेपट्टा देण्यापूर्वी घेतली जाते .