नमस्कार सर
सर ७/१२ वर २ भावाचे वारसा हक्कने सामा ई क क्षेत्र ची नोंद झाली आहे . ते क्षेत्र विभाजन करण्यासाठी व प्रत्येकाचे नावासमोर क्षेत्र येण्यासाठी मार्ग दर्शन करावे. धन्यवाद...
सर,
दस्त नोंदणी केल्यानंतर मसुद्यातिल कलम दुरुस्त करता येतो का?
सर नमस्कार...
आमच्या जमिनी ला ४१ गुंठे क्षेत्र डिंभे प्रकल्पग्रस्ता साठी संपादित झाले१९९७ ला ७/१२ सदरी जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचे नाव दाखल झाले नंतर लगेच सदर जमीन प्रकल्प ग्रस्तांना वाटपाचा आदेश झाला परंतू त्या प्रकल्प ग्रस्ताने जमिनी चा ताबा २०१८ ला तब्बल २१ वर्षे नंतर घेतला व ८ दिवसांनंतर लगेचच शासनाची कोणतीही परवानगी न घेता विक्री केली तलाठी व मंडलाधिकारी यांनी जाणीवपूर्वक शासनाने धारण केलेल्या जमिनी चा भोगवटा वर्ग विक्री होईपर्यंत वर्ग १ ठेवला .जमिनी ची शासनाचे परवानगी शिवाय विक्री झाल्यावर आम्ही मुळ मालक यांनी तलाठी, प्रांताधिकारी,उपजिल्हा अधिकारी पुनर्वसन.यांचेकडे तक्रार अर्ज दाखल केला मग मंडलाधिकारी यांनी तहसीलदार यांचे कडे पुनरावलोकन करण्यासाठी अर्ज दाखल केला...त्याच वेळी उपजिल्हा अधिकारी पुनर्वसन यांच्या कडे तक्रार दाखल असताना व सदर जमिनीशी विक्री झाल्यावर नवीन शर्त कमी करण्यासाठी व भोगवटा १ करण्यासाठी उपजिल्हा अधिकारी पुनर्वसन यांनी आदेश दिला व आमचा तक्रार अर्ज फेटाळला. हे बरोबर आहे का मार्गदर्शन करावे.
जमीन महसूल अधिनियम अंतर्गत दिली असेल , तर हस्तानंतरण विना परवानगी करता येत नाही
मात्र पुनर्वसन कायद्याखाली दिली असेल तर , अश्या जमिनीच्या हस्तांतरणावरील निर्बंध नाहीत / ते दूर करण्यात आले आहेत
नमस्कार सर
आमच्या जमीणीचे 1976 पर्यंत सर्वे 1अ आणि 1ब असा होता.आणि त्याचे 1976 नंतर मध्ये गट नं 1 च झाला .आणि ती जमिण सर्वे 1अ च्या नावे झाली आहे.आणि आता ति जमीन सर्वे 1अ च्या पुतणे चे नावावर मृत्युपत्राने झाली आहे. तसा फेरफार निघत आहे.
तर ति जमिण 1976 पुर्वी च्या सर्वे नं 1ब च्या नावावर होईल का?
Sir maza prashna ahi ki mazya vadilani 1989 madhe saamaikat madhe 1 aar cha dast kela hota tashi satbarwala nonde ahi ani nantar punha tyacha sr no madhe 2005 madhe kharidi dasta dvare 1 aar kharidi keli pan ata.Sat Baramadhe nonde 1aar chi ahi.2008 sali. Talathi na nav lavanya sathi aarj kela hota.parntu thyane 2005 sali kharidi Kelelya Malkachi nav kami na karta. Aamce nav kami kele ahi.hi bab amhala. Online satbara 2016 madhe 2 nave asalyane kalale nahi. Parntu ata hasta likhit satbara madhe 1 aar nav kami zale ahi .aani tyala ferafar no 2005 chya dastatha padala ahi tari ata satbara madhe 2 aar chi nonde sathi kay karave.
नमस्कार सर ,
कृपया आम्हाला खालील गोष्टीवर मार्गदर्शन करावे हि विनंती ।
आमचे गावचे घरावर अ आणि ब अशी घरपट्टी आहे , अ मध्ये आम्ही चार कुटुंब आहेत ,आजीच्या निधनानंतर अ मध्ये आम्ही चार कुटूंबाची घरपट्टी वेगळी करून घेतली आहे पण आम्ही सर्व घराच्या अ मध्ये आहोत
त्यापैकी २ कुटुंब आम्हा दोन कुटुंबाना घरावर हक्क सोड देणार आहेत , तर हे हक्क सोड करण्यासाठी कोठल्या कागपत्राची गरज आहे आणि हे कोठे रजिस्टर करावे लागते ।
तसेच उरलेले आम्ही दोन कुटुंब पैकी एक कुटुंब आम्हाला अ विभागातले घर बांधण्याविषयी रिप्लाय करत नाही तर आम्ही अ मध्ये घराची फोड करता येईल का आणि आम्ही आमचे घर बंधू शकतो का , तसेच घर बांधताना कोणत्या सरकारी विभागाची परवानगी घ्यावी लागते ।
ग्राम पंचायतीकडे अर्ज करा
नमस्कार सर ,
कृपया आम्हाला खालील गोष्टीवर मार्गदर्शन करावे हि विनंती ।
आमच्या ३४२ हा फेरफार वर्ष १९२२ चा आहे ,हा फेरफार खूप पुसट आहे आणि या विषयी तलाठी ऑफिस मध्ये कुठलीहि माहिती उपलब्ध नाही ,आम्हाला जर या फेरफार विषयी डिटेल माहिती पाहिजे असेल तर कुठे निवेदन द्यावं
माझ्या पणजोबांना भोगवटादार वर्ग 2 ची एकूण 4 हेक्टर शेतजमीन होती. पणजोबांना एकूण 4 मुले होती. पणजोबांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या चारही मुलांमध्ये समान वाटणी झाली.माझ्या आजोबांच्या नावे 1 हेक्टर क्षेत्र आले.माझा असा प्रश्न आहे की आजोबा हयातीत असताना या आजोबांच्या 1 हेक्टर क्षेत्रावर त्यांच्या स्वतःच्या मुलांचा वडिलोपार्जित शेतजमीन म्हणून हक्क आहे का ?
मी गेल्या वर्षी एक एकर शेत जमीन गोपालन, वनस्पतीच्या लागवडीसाठी खरेदी खताने घेतली होती त्या नंतर सात बारावर नाव चढल्यावर शासकीय मोजणी करून घेतली आहे माझ्या अगोदर मूळ मालकांनीही शासकीय मोजणी केली होती मग काही दिवसांनी तिथे मी कुंपणाचे आणि शेत घराचे काम सुरु करत असताना तेथील गावातील लोकांनी माझे काम थांबविण्यास सांगितले ते म्हणतात कि जमीन गावठाणाची आहे मग मी सर्वत्र पत्रव्यवहार केले मग मंडळ अधिकारी यांनी स्थळ पाहणी केली आणि त्याचा रिपोर्ट तहसील अधिकारी याना पाठवला, काही दिवसांनी त्या गावातील लोक तहसील कार्यालयात गेले आणि माझ्या विरोधात तहसील मॅडम याना माहिती दिली त्या तहसील मॅडम यांनी माझे कागद पत्र न बघता त्यांनी माझे खाजगी शेत जमिनीवर चालू काम थांबवण्यास सांगितले. ते म्हणाले कि जो पर्यंत गावठाणाची मोजणी होत नाही तो पर्यंत तुम्ही काम करायचे नाही त्यांनी सांगितलेल्या दिवसानुसार मी तहसील कार्यालयात गेलो होतो त्यांनी तेव्हा माझे कागद पत्रे पहिले आणि सांगत होते कि त्या गावठाणचे लोक मोठ्या राजकीय नेत्या कडे गेले होते तुम्ही त्यांची मोजणी होई पर्यंत काम बंद ठेवा.
मला सांगा कि मी करून घेतलेली शासकीय मोजणी अधिकृत नाही आहे का? दोनदा झालेली मोजणीत गावठाण येऊ शकते का? त्यांच्या कडे महाराष्ट्र शासनांनी अधिकृत केलेले नकाशे नाही, पुनर्वसन विभागाचे कोणते आदेश नाही, त्या पुनर्वसन गावठणच्या लोकांनी इतर मालकांना न कळवता अनाधिकृत नकाशे बनवत आले आहे तरी माझ्या सात बारा म्हणजे माझ्या शेत जमिनीचा आणि गावठाण चा काहीही संबंध नसताना तहसील मॅडम माझे खाजगी बांधकाम थांबविण्याचे अधिकार आहे का, माझे कोणते हि पेपर न पाहता, मी त्यांना भेटायच्या अगोदर ते माझे काम थांबवू शकतात का
तरी आपण मला मदद करावी, मी काय करावे त्यासाठी मार्गदर्शन करावे, माझा संकल्प गोपालन, गोसेवा आहे
तरी मला योग्य सहकार्य करावे
धन्यवाद
आपण दिलेल्या सुविधा बद्दल मी आपला आभारी आहे
मी कृष्णकुमार शिंदे 9619045696
बांधकाम गावठाण जागेत करत असल्यास त्यास , ग्राम पंचायतीची व इतर ठिकाणी म्हणजे , गावठाणाबाहेर , जिल्हाधिकरी यांची परवानगी आवश्यक आहे
जर परवानगी घेतली नसेल तर आपणास बांधकाम थांबवावे लागेल व परवानगी घेतली असले तर बांधकाम थांबवण्याची गरज नाही
माननीय महोदय,
वनविभागातील / सरकारी जमीन देशी गोसंर्वधनासाठी मिळणे साठी काय करावे लागेल, मार्गदर्शन करावे,
माझ्या वडलांनी १९४१ साली जमीन खंडाने दिलेली होती परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा खंड मला मीळालेला नाही शिवाय खंडाने घेणाऱ्याने त्याचे नाव इतर हक्कात कुल मानून लावलेले आहे तरी इतर हक्कतील त्याचे नाव कमी करण्यासाठी मार्गदर्शन करावे
महाराष्ट्र कुल वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम १४ अन्वये कुळाने खंड दिला नाही म्हणून त्यास मी वर्तमान पात्रातून ३ महिने कालावधीची नोटीस देऊ शकतो का . जर त्याने रक्कम दिली नाही तर, कुल वहिवाट संपुष्टात आणता येते का . खंड रक्कम दिली नाही मानून कुल वहिवाट संपुष्टात आणता येते का .जर नोटीस पेपर मांडून दिली असेल तर .
नोटीस त्यास वयक्तिक रित्या बजावणे आवश्यक आहे . तो अढळ होत नसेल तर , जमिनीवर नोटीस प्रसिद्ध करा . अन्यथा पेपर मध्ये नोटीस प्रसिद्ध करू शकता
मात्र खंड कुळाने दिल्यास , वहिवाट संपत करता येत नाही
माझ्या पणजोबांना भोगवटादार वर्ग 2 ची एकूण 4 हेक्टर शेतजमीन होती. पणजोबांना एकूण 4 मुले होती. पणजोबांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या चारही मुलांमध्ये समान वाटणी झाली.माझ्या आजोबांच्या नावे 1 हेक्टर क्षेत्र आले.माझा असा प्रश्न आहे की आजोबा हयातीत असताना या आजोबांच्या 1 हेक्टर क्षेत्रावर त्यांच्या स्वतःच्या मुलांचा वडिलोपार्जित शेतजमीन म्हणून हक्क आहे का ?
माझ्या पणजोबांना भोगवटादार वर्ग 2 ची एकूण 4 हेक्टर शेतजमीन होती. पणजोबांना एकूण 4 मुले होती. पणजोबांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या चारही मुलांमध्ये समान वाटणी झाली.माझ्या आजोबांच्या नावे 1 हेक्टर क्षेत्र आले.माझा असा प्रश्न आहे की आजोबा हयातीत असताना या आजोबांच्या 1 हेक्टर क्षेत्रावर त्यांच्या स्वतःच्या मुलांचा वडिलोपार्जित शेतजमीन म्हणून हक्क आहे का ?
एक व्यक्ती त्याची सर्व 30 गुंठे वडिलोपार्जित शेत जमीन त्याच्या पत्नी व मुलं यांच्या संमतीने मला विकण्यास तयार आहे.त्याला जमीन विक्री तुन आलेल्या पैसा तुन शहरा मध्ये घर खरेदी करायचे आहे व शहरात राहून व्यावसाय करायचा आहे.जर त्याची शेत जमीन मी विकत घेतली तर तो भूमिहीन होईल व मला त्याचा काही त्रास होईल का? माझी खरेदी रद्द होईल का ?सदर व्यक्ती अनुसूचित जाती मधील आहे.
आपणास काही अडचण येण्याचे काही कारण नाही
प्रश्न- जर एखादे कुटुंब तीन पिढ्यान पासून सामायिक क्षेत्र जमिनीवर घर बांधून राहात असेल आणि त्या घराच्या जागेची खणपट्टी भरत असेल.तसेच त्या घर जागेचा मिळकत उतारा मिळत असेल तर सदर जागेवर त्या व्यक्तीचा हक्क राहू शकतो का? किंवा पुढे तो व्यक्ती त्या ठिकाणी कायद्याने राहू शकतो का? त्याविषयीची अधिक माहिती कुठून मिळवता येईल.
जर अश्या क्षेत्रावर आपले वास्तव्य १२/२० वर्षाहून अधिक काळ असेल तर आपण , adverse possession चा दावा दाखल करा
नमस्कार सर ,
मला सख्या 4 बहीण व 4 सख्खे भाऊ आहेत.तसेच मला 3 चुलत बहिणी व 4 चुलत भाऊ आहेत.माझे वडिल व चुलते यांनी 10 एकर जमिनीचे कधी वाटप च केले नाही त्यामुळे आमच्या सर्वांचे (सख्खे + चुलत भाऊ बहीण) एकमेकांत वाईट संबंध असल्याने सातबारा सदरी सामाईक मालक म्हणून नाावे वारस नोंदीने लागली आहेत.ही 10 एकर शेती असून एकूण 8 गट आहेत.ह्या पैकी 4 गट हे राज्य महामार्ग ला लागून आहे व उर्वरित गाव शिवराकडे आहे.मी दिवाणी न्यायालयत दावा टाकला आहे तर..
१.तर न्यायलय कुठल्या अनुषंगाने वाटप करेल.
२.मी न्यायलयला मला सोयीस्कर असलेला गट देण्याची विनंती करू शकतो का ? व न्यायालय ते मान्य करेल का ?
३.तसेच प्रतिवादी कडून भरपाई मागू शकतो का?.
प्रत्येकाला समान किंमत /उत्पादकता असलेली जमीन दिली जाते . जर असं करणे शक्य नसेल तर , ज्यांना जामी नेता येत नाही त्यांना नुकसान भरपाई दिली जाते
प्रश्न :- मुंबई वरील लोकसंख्येचा वाढता भार कमी करण्यासाठी ,शासनाने सिडको या प्राधिकरनाची निर्मिती करुन 1970 साली ठाणे,पनवेल,ऊरण या तालुक्यातील शेतकर्यांच्या जमिनी आमच्या मुळ गावांचा गावठाण विस्तार न करताच संपादीत करन्यात आल्या..आमच्या ग्रामस्थांच्या नैसर्गिक कुटुंब विस्तारा मुळे आम्ही आमच्या गावालगत गरजेपोटी बांधकामे बांधली आहेत.ज्या बांधकामांना शासन अनाधिक्रुत ठरवुन तोडक कारवाई करत आहेत ,,,,माझे प्रश्न आहे की 1) आमच्या नवी मुंबईतील गावांचे ईग्रज काळा पासुन गावठाण विस्तार झालेले नाही ,आमच्या ताबे कब्जातील जमिनीवर आम्ही पर्यायी बांधलेली ज्यांना महानगर पालिकेचा कर लागु होतो,पाणि बील,विज बील लागु आहे ती अनाधिक्रुत कशी काय ठरविली जातात ? 2) आमच्या गावांचे, घरांचे नगर भमापन होऊन ,सनद मिळविन्यासाठी काय तरतुद आहे ?3)आमच्या ताबे/कब्जातील जमिनीच्या 7/12 ऊतार्या वरील सिडकोचे नाव कमी करण्यासाठी कायद्यात काय तरतुद आहे ?
शेत जमीन खरेदी माहिती बाबतनमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का
कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
आपणास या पूर्वी उत्तर दिल्या प्रमाणे ,कुल कायद्याच्या कलम १८ प्रमाणे , शेत जमीन साधी करणाकडे दावा दाखल करा
नमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का
कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
कुळवहिवाट कायदा कलम १८ अन्वये आपण शेत जमीन न्यायाधीरं यांचेकडे अर्ज करा . आपण घरच्या खालील जागेचे मानीव खरेदीदार आहेत . त्यामुळे आपले नावे जागा होईल
कुळवहिवाट कायदा कलम १८ अन्वये आपण शेत जमीन न्यायाधीरं यांचेकडे अर्ज करा . आपण घरच्या खालील जागेचे मानीव खरेदीदार आहेत . त्यामुळे आपले नावे जागा होईल
नमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का
कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
नमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का
कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
नमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का
कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
१.एखाद्या व्यक्तीला आपण पैसे उधार दिले आहे बिनव्याजी तर कुठल्या योग्य दस्त आपन समोरच्या कडून बनवून घेतला पाहिजे.
२.फक्त 100 रु स्टॅम्प वर लिहुन घेतलेले किती योग्य राहील?
३.नॉटरी दस्त किती दिवस valid असतो?
४.जमिनीचे गहाणखत करून सातबारा इतर हक्कात नोंद घेऊ शकतो का?
सदरचे दिलेले पैसे हे loan समजले जातात .
मा.मंत्री महोदय महाराष्ट्र शासन विषय - चांदोरा -पिंपरखेड शिवाररस्त्यावरील अतिक्रमण काढणे बाबत संदर्भ - 1)मा. तहसीलदार साहेब नांदगाव यांच्या कार्यालयास दि. 25/3/19 रोजी दिलेली तक्रार 2) मा. जिल्हाधिकारी साहेब यांना आपले सरकार पोर्टलवर दिलेली तक्रार.टो.क्र. DIST/CLNS/2019/3807 दि.25/3/19 3). मा.तहसीलदार साहेब नांदगांव यांच्या कार्यालयास दि.18/4/19 रोजी दिलेली तक्रार 4) मा.जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र क्र/कक्ष-1/रवका/कावि/495/19 नाशिक दि.15/7/19 5) मा.तहसिलदार साहेब नांदगांव यांच्या कार्यालयाचे पत्र क्र./आरटीएस/कावि/793/19 दि.18/7/19 6) मा. जिल्हाधिकारी साहेब यांना आपले सरकार पोर्टलवर दिलेली तक्रार.टो.क्र. DIST/CLNS/2019/4374 दि.6/8/19 7) मा.जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र क्र/कक्ष-1/रवका/कावि/543/19 नाशिक दि.14/8/19 मा. महोदय, वरील संदर्भिय विषयास अनुसरून विनंती करण्यात येते की, आम्ही मा.तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयात संदर्भ क्र 1 नुसार व संदर्भ क्र 2 नुसार मा.जिल्हाधिकारी साहेबांकडे तक्रार दाखल केली असता मा.तहसीलदार साहेब यांनी संदर्भ क्र 5 नुसार प्रयक्ष स्थळाची पाहणी केली असता त्यांच्या अहवालात अतिक्रमण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मा.महोदय, रस्ता हा माहे फेब्रुवारी 2019 पासून बंद आहे. सदर रस्ता अतिक्रमण दूर करणे बाबत मा.तहसीलदार साहेब नांदगांव व मा.जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांना वारंवार अर्ज देऊन देखील अद्याप रस्ता अतिक्रमण मुक्त झालेला नाही. शेतातील माल हा बाजारपेठेत नेण्यासाठी रस्ता नसल्याने शेत माल बाहेर काढणे अशक्य झाले आहे. तसेच आम्हा सर्व शेतकऱ्यांना आमचा शेतातील पीक काढणे देखील गरजेचे आहे. जर सदर काळात अतिक्रमण दूर न झाल्यास व शेतातील माल बाहेर काढतांनी अपरिहीत घटना घडल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी ही मा. तहसीलदार साहेब नांदगाव यांची असेल याची आपण नोंद घेऊन आपल्या स्थरावरून तशी त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी. तसेच आम्हा सर्व शेतकरी बांधवांना होणाऱ्या अडचणी या केवळ मा.तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयाच्या कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे होत आहे. मा जिल्हाधिकारी साहेब यांनी मा तहसीलदार साहेब यांना वेळेत अतिक्रमण मुक्त करण्यात सांगून देखील अतिक्रमण मुक्त झालेले नाही. तरी मा महोदय, सदर प्रकरणी चौकशी करून अतिक्रमण लवकरात लवकर दूर करावे ही विनंती
आपला विश्वासू
अमोल मोतीराम सुर्यवंशी
मु.पो.जळगांव खुर्द तालुका नांदगांव जिल्हा नाशिक
संपर्क क्र.९१४५५७२३०१
(मा महोदय हे तक्रारीचे ठिकाण नाही हे माहीत असून देखील हिथे तक्रात करीत आहे या मागील उद्देश फक्त आमचा समस्यांचे निवारण होण्यास व आपल्या पर्यंत आमची तक्रार पोहोचावी व आमचे समस्या दूर होव्या या आहेत. धन्यवाद)
प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे कडे अर्ज करा . JMFC मृत्यू नोंद दिनांक जाहीर करतील . त्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थेत मृत्यूची नोंद होईल व आपणास मृत्यू दाखला मिळेल
JMFC म्हणजे काय साहेब समजले नाही कृपया स्पस्ट करावे
प्रथम वर्ग न्याय दंडाधिकरी
जमीनीत एन.ए.लेआऊट करून प्लाॅट पाडण्यासाठी ओपन स्पेस किती सोडावा व रोड किती फुटाचे असावेत.
साधारपणे , सगळीकडे बांधकाम नियंत्रण नियमावली सारखी आहे . बांधकाम नियंत्रण नियमावली आपण पहा .
जमीनीत एन.ए.लेआऊट करून प्लाॅट पाडण्यासाठी ओपन स्पेस किती सोडावा व रोड किती फुटाचे असावेत.
माझा महानगर पालिकेच्या हद्दीत ओपन प्लॉट आहे. तरी मला तलाठी कार्यालयाचा आणि महानगर पालिकेचा टॅक्स भरावा लागेल का ? कारण मला दोन्ही कडे टॅक्स भरण्यास सांगितलं आहे त्याशिवाय कागदपत्रे (७/१२,फेरफार,महानगर पालिका NOC) मिळणार नाही
महानगर पालिका यांचेकडे भरावा लागणार टॅक्स , हा घरपट्टी आहे . मोकळ्या जागेवरही घरपट्टी भरावी लागते
दोनीही टॅक्स भरावे लागतील
माझा प्रश्न असा आहे कि, माझा महानगर पालिकेच्या हद्दीत ओपन प्लॉट आहे तरी मला तलाठी आणि महानगर पालिकेत ओपन प्लॉट चा टॅक्स भरण्यास सांगितलं आहे. तरी दोन्ही ठिकाणी भरावा लागेल का ?कारण एकच प्लॉट चा दोन ठिकाणी टॅक्स का भरायचा? टॅक्स न भरल्या मुळे मला कागदपत्रे(७/१२, फेरफार ,महानगर पालिका टॅक्स NOC) देत नाहीत. तरी वरील प्रश्नांची माहित मिळावी.
नमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का
कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
नमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का
कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
नमस्कार सर, माझा प्रश्न निवाड्यामधील क्षेत्राशी आहे. आमची १९७६ साली पाझर तलावासाठी जमीन संपादित झाली आहे. सर्वे क्र- १८५ मध्ये आमचे ५.६६ व ग्रामपंचायत चे ३.२४ असे ८.९० हे क्षेत्र होते. त्यापैकी निवाड्यामध्ये निवृत्ती बाबू आणि ग्रामपंचायत यांचे संयुक्त ५.८० असे क्षेत्र दिले आहे. मोबदला दोघांना संयुक्त रित्या वाटप करण्यात आला आहे. परंतु ७/१२ मधून फक्त निव्रुती बाबू पुदाले यांचे नाव कमी केले आहे.प्रत्यक्षात आमची एकून १४ पैकी ७ एकर जमीन तलावामध्ये गेली आहे.उर्वरित ७ एकर जमीन आम्ही आजपर्यंत कसत आहोत ग्रामपंचायत यांची पूर्ण जमीन जाऊनही त्यांचे नाव कमी करण्यात आले नाही. संयुक्त जमीन मोजणी अहवाल नक्कल हि फार जुनी असल्यामुळे शोधून मिळत नसल्याचे संबंधित कार्यालयांनी लेखी कळविले आहे. (एकूण क्षेत्र ८.९०- (संपादित क्षेत्र)५.८० =३.१० हे क्षेत्र चातुर्सिमेप्रमाणे आमचे आहे. तसेच संबंधित सिंचन विभागाकडील तलावाच्या नकाशामध्ये जे शिल्लक क्षेत्र दाखवीत आहे ते आमच्या गटातील आहे.
त्यामुळे आम्हाला अवार्ड मधील आमचे किती क्षेत्र संपादन झाले आहे याची माहिती मिळून शिल्लक जमिनींचा ७/१२ तयार करावयाचा असल्यास तो आम्हाला मिळेल का?
नमस्कार सर, माझा प्रश्न निवाड्यामधील क्षेत्राशी आहे. आमची १९७६ साली पाझर तलावासाठी जमीन संपादित झाली आहे. सर्वे क्र- १८५ मध्ये आमचे ५.६६ व ग्रामपंचायत चे ३.२४ असे ८.९० हे क्षेत्र होते. त्यापैकी निवाड्यामध्ये निवृत्ती बाबू आणि ग्रामपंचायत यांचे संयुक्त ५.८० असे क्षेत्र दिले आहे. मोबदला दोघांना संयुक्त रित्या वाटप करण्यात आला आहे. परंतु ७/१२ मधून फक्त निव्रुती बाबू पुदाले यांचे नाव कमी केले आहे.प्रत्यक्षात आमची एकून १४ पैकी ७ एकर जमीन तलावामध्ये गेली आहे.उर्वरित ७ एकर जमीन आम्ही आजपर्यंत कसत आहोत ग्रामपंचायत यांची पूर्ण जमीन जाऊनही त्यांचे नाव कमी करण्यात आले नाही. संयुक्त जमीन मोजणी अहवाल नक्कल हि फार जुनी असल्यामुळे शोधून मिळत नसल्याचे संबंधित कार्यालयांनी लेखी कळविले आहे. (एकूण क्षेत्र ८.९०- (संपादित क्षेत्र)५.८० =३.१० हे क्षेत्र चातुर्सिमेप्रमाणे आमचे आहे. तसेच संबंधित सिंचन विभागाकडील तलावाच्या नकाशामध्ये जे शिल्लक क्षेत्र दाखवीत आहे ते आमच्या गटातील आहे.
त्यामुळे आम्हाला अवार्ड मधील आमचे किती क्षेत्र संपादन झाले आहे याची माहिती मिळून शिल्लक जमिनींचा ७/१२ तयार करावयाचा असल्यास तो आम्हाला मिळेल का?
सयुंक्त मोजणी नकाशा मिळाला असता तर , आपले काम खूप सोई चे झाले असते
मोबदल्याच्या प्रमाणावरून जागा समापदं ठरवा
निम्मा निम्मा मोबदला दिला असेल तर , ५.९० च्या निम्मे क्षेत्र संपादित झाले असा काढावा . त्याप्रमाणे संबंधित SLAO यांचेकडून आदेश घ्या
माझा प्रश्न असे आहे की सन 1972 अगोदर ज्या गटातून रोड गेलेले आहे व ते क्षेत्र मुळ मालक यांचे नावावर 7/12ला बाकी आहे व रोड सोडून 2नि कडचे क्षेत्र मूळ मालकाने विक्री केलेले आहे पण आज रोजी रोड चे क्षेत्र कमी झलेले नसले मुळे तो विक्री केलेले जमीन धारका शी भाडत आहे तरी ते क्षेत्र 7/12 वरुण कमी कसे करता येईल कारण महसुल ला रोड ची नोंद त्ये वेळेस झांलेली नाही परंतु भूमि अभी लेख कडून मोजनी झाली तर रोड गेलेला अभीप्राय मिळतो नेमके तेवडे च क्षेत्र 7/12 वर मूळ मालक यांचे नावावर दिसून येते तरी सदरिल क्षेत्र चे महाराष्ट्र शाषण चे नाव कसे लावता येईल कारण तो रोड त्ये वेळेस रोजगार हमी तुन झलेले आहे त्ये मुळे तैचे KJP झलेले नाही तरी मार्गदर्शन करावे
माझ्या आजोबांच्या नावे मालमत्ता(शेती व राहते घर)आहे . मी त्यांचा दत्तकपुत्र आहे. आजोबा १९९३ साली मयत झाले असुन त्यांनी सगळी मालमत्ता मृत्युपत्राद्वारे माझ्या नावे केली आहे.ते मृत्युपत्र मला आत्ता सापडले आहे पण सदर मालमत्तेला (मृत्त्युपत्र मला सापडण्यापुर्वी) इतर वारसदारांची नावे लागली आहेत.
मृत्यूपत्र नोंदणीकृत नाही. तरी सदर मृत्युपत्राच्या आधारे फक्त माझे नाव वारस म्हणुन लावता येईल काय..??
माझे पती आणि मी सरकारी नोकरी करत आहोत.आम्हाला शेतजमीन विकत घेण्यासाठी शेतकरी दाखला मिळेल का ?
माझ्या पतीच्या नावावर शेतजमीन नाही परंतु त्यांच्या वडिलांच्या नावावर वडिलोपार्जित शेतजमीन आहे.
नमस्कार सर,
विकास योजनेत 24 मी.रिंग रोड साठी आरक्षण पडलेले आहे. जुन्या भूसंपादन कायद्यानुसार 2013 मध्ये कलम 6ची अधिसूचना प्रसिद्ध होवुन 9(3)(४) ची नोटीस मिळाली आहे. परंतु भूसंपादन प्रकरणी गेल्या 6 वर्षात अद्याप पर्यत कोणतेही कार्यवाही झालेली नाही. भूसंपादन कायद्यानुसार प्रत्येक टप्प्याचा कालावधी निश्चित केलेला आहे. 6 वर्षाचा कालावधी होवुन देखील भूसंपादन झालेले नसेल तर
1) भूसंपादन प्रक्रिया व्यप्तगत झालेली समजावयाचे का? 2) कलम 9(3)(4) चे नोटीस नंतर कलम 11 ची अधिसूचना किती वर्षात काढणे आवश्यक असते.
3) भूसंपादन मोबदला 2013 चे बाजार भावानुसार मिळेल की 2019चा.
नव्याने भू संपादन करावे लागेल
आपणास २०१३ चे कायद्याप्रमाणे , जर जमीन नव्याने संपादन झाली तर पैसे मिळतील
महोदय, माज्या गावात माझा 50x80 प्लॉट आहे ग्रामपंचायत 7/12 उताऱ्यावर मालक सरकार आहे तर भोगवंटदार माझे नाव आहे .गावात सिटी सुर्वे चालू आहे तर काही अडचण येणार का
आपण सुनावणीस हजार राहिला नाही तर , या जमिनीवर आपला कोणताही हक्क नसल्याचे समजण्यात येईल
नमस्कार साहेब माझा असा एक प्रश्न आहे की, माझ्या आजोबांनी सिलिग मधे मिळालेली जमीन डवरी समाजातील एका माणसाची खरेदी केली आहे.
ति जमीन भोगवट दार वग २ मधे येते, म्हणून अपर जिल्हाधिकारी यांची परवानगी काढून जि काही बाजारभावाने रक्कम होते तची ५०% रक्कम शासकिय खजाण्यत भरणा करून खरेदी केली आहे. म्हणजे ती जमीन आता भोगवटा वर्ग 1 होवून खरेदी केली.
आता आजोबांचं बक्षीसपत्र करून नातंवाच्या नावावर जमीन करायची आहे. पन अपर जिल्हाधिकारी परवानगी देताना त्यांनी हस्तांतर करताना कलम 29 व नियमावली 1975 मधील नियम 12 (ड-१) व त्याखालील उपकलमाचे उपबंधाचे अधीन असेल अशी अट व शर्त घातली आहे.
पण आता ती जमीन भोगवट वर्ग 1 असताना परत ती भोगवट वर्ग 2 मधे कशी गेली.
त्यामुळे आता काय परत परवानगी काढून ५०%रकम भरावी लागेल का.
सर प्लिज माहिती दिली तर बरं होईल.
आपणास ५० % रक्कम भरावी लागेल
आमच्या 7 12 उतार वर पूण क्षेत्र पोटखराबादशवत ते लागवडीस वेग करण्या करकरत कुणा कडे आज कराव
On which weblink I will see back 2 years computerized mutation
Please send me लिंक
Thanks
बनावट कागदपत्रे सादर करून भावकितील एकाने अतिरिक्त क्षेत्र असलेला सातबारा तयार करून घेतला आहे.तहसीलदार, आपले सरकार,प्रांत साहेब,कलेक्टर साहेब यांचे कडे तक्रार करून एक महिन्या हुन अधिक कालावधी लोटला.कोणी काहीच करत नाही.आणि अर्जाला उत्तर देत नाही.आता न्याय कोणाकडे मागायचा?
Tribal land is purchased by a trust with proper approval and sanctions from collector...Now the trust intends to sell the land to general public...can the trust sell the land
नमस्कार मी ज्योत्स्ना मोहन साळुंखे माझी आई शांताबाई शेटये हिने २००४ साली ६६० चौ वार जागा बाळाराम न्होईर व इतर ३,५०,००० यांच्याकडून विकार घेतली होती. त्यावेळेला त्या जमिनीवर सिलिंग (महाराष्ट्र शासन) असल्यामुळे जागा नावावर करता येत नव्हती. त्याप्रमाणे जमीन मालकांनी सांगितले कि जेव्हा सीलिंग उठेल तेव्हा तुम्हाला जागा नावावर करून देण्यात येईल. २००४ साली सगळ्या मालकांनी पॉवर ऑफ अट्टोर्नि व विकास करारनामा नोटरी लिहून दिले. विकास करारनामा मध्ये मोबदला म्हणून ३,५०,०००/- मिळाले असे लिहिण्यात आले. २००४ साली आम्ही ग्रामपंचायत पिसावली यांच्याकडून नकाशा मंजूर करून व्यापारी गेले बनविले व नंतर त्यावर कर लावून घेतला.नंतर २०१४ साली सादर ग्रामपंचायत महानगरपालिका मध्ये समाविष्ट झाली व आम्ही महानगरपालिके चा टॅक्स भारत आहोत,शरद जागेवर आमचा २००४ पासून अधिकृत कब्जा असून सादर जागा मालक आम्हाला खरेदी खत नोंदणीकृत करून देण्यास तयार नाहीत.आमच्या कब्ज्यानुसार इतर हक्कात आमचे कब्जेदार म्हणून नाव लावता येईल का? किंवा शासनाकडे विनंती करून आमचे पेपर सादर करून आम्ही जागेचे मालक होऊ शकतो का?
प्रश्न -
महोदय , मला 4 भाऊ व 3 बहाणे असे कुटुंब असून आमची 10 एकर वडिलोपार्जित शेत जमीन (एकूण 7 गट आहेत) आहे.माझे 4 ही भाऊ व बहीण हे शहरी नौकरी करत असून ते शेती वर अवलंबून नाही व शेत जमिनी ची वाटे हिस्से करून देत नाही व वडील वारल्या नंतर सातबारा सादरी सर्व 8 जणांचे सामाईक मालक म्हणून नावे लागली आहेत 19 वर्षा पासून.सदर 7 गटा पैकी 4 गट माझ्या ताब्यात असून त्या मी कसत आहे.तर
1. मी एकटा भूमी लेख कार्यालय इथे अर्ज देऊन जमिनीची मोजणी करू शकतो का? कारण बऱ्याच शेजारील शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे.
2.तलाठी हे माझ्या नावे पिकपहानी दाखल करत कारण ते बोलता सामाईक जमीन आहे.
3.आर्थिक अडचणी मुळे मी कोर्टात दावा पण नाही टाकू शकलो तर माझ्या कडे काय पर्याय आहे जमीन वाटे करू घेण्यासाठी.
मा. किरन सर, नविन अविभाज्य शर्त भोगवटदार वर्ग 2 शेतजमिनीत कूकुट्टपालन करने करिता परवानगी संबंधी माहिती द्यावी हि विनंती
त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही .मात्र कुक्कुट पालन शेड साठी नियोजन अधिकारी यांची विकास परवानगी लागेल
माझा प्रश्न: माझे आजोबा कुलकर्णी इनाम जमिनी ला कुळ होते. नंतर तेहसिल दार यांनी ३२ ग या इनाम जमिनीला लागू नसलेले कलम अंतर्गत चौकशी करून कुळ बेदखल केले. परंतु त्या पूर्वीही आणि त्या नंतरही शासकीय खंड भरून ती जमीन आजोबा वहिवाट करत होते ७/१२ सादरी तशी नोंद आहे. १९७२ ला मा. प्रांत साहेबांनी ऑर्डर काढून आजोबांना व बाकी इतर जणांना कब्जे हक्काची रक्कम भरण्यास सांगितली ऑर्डर तेहसील दार साहेब यांच्या नावे होते मूळ ऑर्डर ची प्रत आमच्याकडे आहे. ऑर्डर मध्ये आजोबांचे नाव कुळ म्हणून दाखल करण्यात यावे असा स्पष्ट उल्लेख आहे. परंतु तशी काही कार्यवाही त्यांनी पुढे केली नाही.
१९७९ ला आजोबांनी तहसील दारंच्य परवानगी ने कब्ज हक्काची रक्कम भरली परंतु अजनाते पणी पुढील कार्यवाही करायची राहून गेली तरी आजोबा तिथून पुढे त्याचा प्रत्येक वर्षी त्याचा खंड भरत होते तशा पावत्या आहेत.
पुढे जाऊन वडिलांनी त्या जमिनीची मागणी केली ती मागणी प्रांत साहेबांनी मान्य करून त्या कारणी बुडीत खंडाचे २० rs चालना द्वारे भरून घेतले व तहसील दारांना पुढील कार्यवाही करून अहवाल त्वरित सादर करायला सांगितला.
तहसील दारांनी ती फाईल खूप वर्ष कोणतीच कारवाई न करता स्वतः कडे ठेवली खूप पाठपुरावा करून देखील उत्तर मिळाले नाही लेखी अर्ज करता फाईल गहाळ झाली वाळविणे खाल्ली असा शेरा देण्यात आला.
पुन्हा परत जमीन नावे करण्या कामी अर्ज केला असता कोणतीच कारवाई न करता चुकीच्या पद्धतीने बेदखल केलेल्या कुळाचा हवाला देण्यात आला परंतु नंतर च्यां प्रांत साहेबांच्या कुळ दाखल करण्याच्या ऑर्डर कडे लक्ष दिले नाही पुरेस म्हणणं ऐकून घेतले नाही.
पुढे जाऊन वडिलांनी परत प्रांत साहेबांकडे मागणी केली असता त्यांनी खूप वेळ झाला असा निकाल दिला.
वास्तविक आजोबा त्या जमिनीचे कुळ आहेत याकडे लक्ष दिले नाही.
प्रांत साहेबांच्या निकालाच्या २० दिवसात मूळ वतनदार की ज्याने १९४८ पासून कधीच जमिनीचा भोगवटा केला नाही किंवा कसलेच भोगवटा मूल्य कधी शासन दरबारी जमा केले नाही अश्या इसमाने तहसील दारांकडून स्वतः नावे ऑर्डर करून घेतली. व त्या आधी १ वर्षा पूर्वी एका इसमाला सरकारी अकरि पड शेरा जमिनीवर असताना साठे खत करून दिले.
आम्ही काय करावे आमचं सर्व कुटुंब त्या जमिनीवर अवलंबून आहे.
आपले उत्तर: As per Bombay Pargana and Kulkarni Watan (Abolition) Act १९५१ च्या कलम ८ नुसार , कुलकर्णी वाटण जमीन निर्धारित दिनांकास , त्रयस्थ व्यक्तीस कायदेशीर रित्या कसण्यासाठी दिली असल्यास , अशी मिळकत /जमिनीस , मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या तरतुदी , कुल व जमिनीच्या धारकास त्यांचे हक्क व जबाबदारी संदर्भात लागू असतील .
आपले जमिनीचे कुल असल्याचे प्रांत साहेबांनी जाहीर केले होते . केवळ त्यांचे नाव ७/१२ सादरी दाखल केले नाही म्हणून , आपला कुल मी हणून असलेला हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही . तहसीलदात यांचे आदेश आवाहणीत करा . ( अपील करा )
मात्र आपले प्रश्नात आपण नमूद केले आहे कि , जमीन सरकारी नोकरी पड असताना , , साठे खत करून , त्रयस्थ पक्ष हिट संबंध निर्माण केले .
जर आपले आजोबा या जमिनीचे कुल होते व जामीन कस्त होते तर जमीन पड म्हणून कशी नोंद झाली? आजोबांनी जमीन कसली नाही का ?
तहसीलदार यांनी पूर्वाश्रमीचे वतनदारास ५ वर्षे होऊन गेल्यानंतर ( हा कायदा अमलात आल्या नंतर ) पुनर्प्रदान कशी केली ? हा तहसीलदार यांचा आदेश अहवानीत करा
आपण विचारलेले प्रश्न: जमीन अकरी पड कशी झाली?
उत्तर: kulkarni vatan abolition act नुसारच झाली 1958 सालाला तसा फेरफार आहे. 1966 सली adiitional मामलेदारानी 32ग अंतर्गत चौकशी करून इनाम वतन जमिनीला 1957 ला सदर जमिनीस कुळकायदा लागू नाही सबब कुलांचे इतर हक्कातून नाव कमी केले. त्यानंतर 1972 ला प्रांत साहेबांनी ऑर्डर काढून त्या जमिनी वहिवाट दाराच्या नावे करण्यास सांगितले होते व
७/१२ ला इतर हक्कात नोंद घ्यायला सांगितले होते. तशी काही नोंद घेतलीच नाही.
आपला प्रश्न: आजोबांनी जमीन कसली नव्हती का?
उत्तर: सदर जमीन आजही मी माझ्या कुटुंबासह कसत आहे.
मूळ वतन दाराची regrant order मी पाहिली आहे त्यात त्याने खोटे प्रतिज्ञा पत्रक करून तो जमीन कसत आहे असे सांगितले. व आमचे कुळ बेदखल केले आहे हे त्यात नमूद केले.
आम्ही जमीन कसत असून देखील 2012 ते 2016 पर्यंत तलाठी यांनी पीक पाहणी ला आकरि पड अशी नोंद केली आम्ही हरकत घेतली असता जमीन सरकारची आहे असं सांगितले.
खोट्या प्रतिज्ञा पत्रविषयी काय काय कारवाई करता येईल.
आणि जमीन आकारि पड असताना register साठे खत कसे काय केले असेल.?
३२ ग (६) अन्वये , जमीन मूळ वतनदारास पुनर्प्रदान करण्यापासून एखादा कुल जमीन कसत असेल तर , अश्या कुळांना सौरक्षण आहे . अश्या कुळाचे नावे जमीन ३२ ग किंमत निश्चित होऊ शकते
सर मिळकत पत्रिकेला सामाईक वारस नोंद आहे पण ग्रामपंचायत नमूना न 43 ला एकाचे नाव आहे त्यावेलेस वडिलांनी भूमिअभिलेख ला वाटणीपत्र न करता ग्रामपंचायत ला केले आहे 100 रु चे बोंड वर
आता माझ्या भावांनी हिस्सा मागीतल्यावर मि त्यांचे नाव ग्रामपंचायत ला लावायला अडवू शकतो का pr card सामाईक लागले आहे पण ग्रामपाच्नायात रेकॉड ला माझे नाव 30 वर्ष पूर्वी लागले व त्या सगळ्या वारसांच्या संमतीने लागले आहे पण त्यांनी आता pr कार्ड ला वारसा केला आता मि काय उपाय करू शकतो कि जेणे करून माझे भाऊ हिस्सा मागणार नाहीत
आपला भावाचा हिस्सा मिळकत पत्रिकेत नोंदवला आहे .
आपण ग्राम यांच्यात अभिलेख या मध्ये नोंदवण्यास विरोध केला म्हणून काही फरक पडणार नाही .ग्राम पंचायतीकडे अभिलेख हा केवळ कर संकलनापुरता मर्यादित आहे . त्यावरून मालकी हक्क सिद्धह होत नाही
ग्रामपंचायतीची परवानगी न घेता बांधकाम केल्यास कोणत्या प्रकारची कार्यवाही होते? जर दंड भरला तर पुढे बांधकाम नियमित होईल का?